Ramai Awas Yojana Maharashtra : रमाई आवास योजनेसाठी मिळवा 2.50 लाख रुपये
Ramai Awas Yojana Maharashtra: नमस्कार मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब असणाऱ्या कुटुंबांना मोफत घरे देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली रमाई घरकुल योजना ही एक महत्त्वाची योजना आहे. राज्यामधील ज्या नागरिकांजवळ राहायला स्वतःचे घर नाही किंवा ते कच्च्या पडक्या घरात राहतात अशा कुटुंबांसाठी या योजनेअंतर्गत मोफत घराचे वाटप करण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील … Read more