Salokha Yojana Maharashtra 2025: सलोखा योजना शेत जमिनी संबंधी वाद मिटवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण योजना
Salokha Yojana Maharashtra 2025: महाराष्ट्र सरकारने शेत जमिनी संबंधी असलेले वाद मिटवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण योजना जाहीर केली आहे तिचे नाव सलोखा योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांमध्ये असलेल्या जमिनीवरील वादांची निराकरण करणे आणि सामाजिक सलोखा निर्माण करणे. आजच्या पोस्टमध्ये आपण सलोखा योजनेची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेच्या अटी, पात्रता, फायदे आणि कागदपत्रांची … Read more