Pradhanmantri Pik Vima Yojana : सरकार 1 रुपयांत पीक विमा योजना बंद करण्याचा विचार का करतंय?
Pradhanmantri Pik Vima Yojana: नमस्कार मित्रांनो, आपले महाराष्ट्र सरकार एक रुपयात पिक विमा योजना बंद करून त्या ऐवजी नवीन योजना आणण्याचा विचार करत आहे. महाराष्ट्र मध्ये 2016 च्या खरीप हंगामापासून Pradhanmantri Pik Vima Yojana राबवली जाते. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतातील पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत नुकसान भरपाई दिली जाते. महाराष्ट्र सरकारने 2023 मध्ये फक्त एक … Read more