Tarbandi Yojana Maharashtra: आता शेती करणे होईल अधिक सुरक्षित! अशा पद्धतीने करा अर्ज!
Tarbandi Yojana Maharashtra: भारत देशामध्ये कृषी क्षेत्रातील शेतकऱ्यांना अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो, ज्यामध्ये पिकांची सुरक्षा ही एक प्रमुख समस्या आहे. पिकांना जंगली जनावरे व मोकळे आवारा जनावरे यांपासून वाचवण्यासाठी सरकारने तारबंदी योजना सुरू केली आहे. वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनाकरिता क्षेत्रालगतच्या गावात तारबंदी असणे गरजेचे आहे. त्यासाठीच परिस्थितीकीय विकास कार्यक्रमाद्वारे गावांचा सर्वांगीण विकास करण्याबाबत … Read more